वैचारिक पिढी घडवणे ही काळाची गरज : प्रा. डॉ. क्रांती मोरे
फोटो : धाराशिव ग्रथोत्सव प्रसंगी ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन व कार्य’ या विषयावर आयोजीत परिसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. क्रांती मोरे. एन.डी.नलवडेवाशी, ता. १७ (संपादक) : महापुरुषांच्या केवळ जयंती-आरत्या करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे अधिक महत्त्वाचे असून समाजपरिवर्तनासाठी वैचारिक पिढी घडवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्रा. डॉ. क्रांती मोरे यांनी केले. … Read more